© महावीर सांगलीकर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो. अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्म तारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(ज्या सालांच्या खाली रेघ आहे, त्या सालातील अंकांची बेरीजही 1, 3, 6 किंवा 9 येते. ती त्या-त्या सालापुढे कंसात दिली आहे. ज्या महिन्यांच्या खाली रेघ आहे, ते महिने जानेवारी, मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर असे आहेत. म्हणजे पहिला, तिसरा, सहावा, नववा, दहावा किंवा बारावा महिना ).
जन्म: 19 फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 जानेवारी 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 डिसेंबर 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 मार्च 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 मार्च 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 सप्टेंबर 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 जून 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)
विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 मार्च तर आई जिजाउंची जन्म तारीख 12 जानेवारी ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=21=2+1=3
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो. अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्म तारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(ज्या सालांच्या खाली रेघ आहे, त्या सालातील अंकांची बेरीजही 1, 3, 6 किंवा 9 येते. ती त्या-त्या सालापुढे कंसात दिली आहे. ज्या महिन्यांच्या खाली रेघ आहे, ते महिने जानेवारी, मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर असे आहेत. म्हणजे पहिला, तिसरा, सहावा, नववा, दहावा किंवा बारावा महिना ).
जन्म: 19 फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 जानेवारी 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 डिसेंबर 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 मार्च 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 मार्च 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 सप्टेंबर 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 जून 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)
विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 मार्च तर आई जिजाउंची जन्म तारीख 12 जानेवारी ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=21=2+1=3
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3
No comments:
Post a Comment